tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post6989090675353690967..comments2023-12-24T21:33:03.819+05:30Comments on नरेन्द्र प्रभू: मराठी मनावर ‘राज’ कोणं करतय ?Narendra prabhuhttp://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-41708580084022947112009-10-26T20:53:50.214+05:302009-10-26T20:53:50.214+05:30तन्वी, उद्धव ठाकरें आता म्हणताहेत पराभव मताठी माणस...तन्वी, उद्धव ठाकरें आता म्हणताहेत पराभव मताठी माणसाचा, आता मात्र हद्द झाली.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-34828365325604612592009-10-26T09:44:27.738+05:302009-10-26T09:44:27.738+05:30सुहास, कोण कुणासाठी थांबत नाही. त्यानी पराभवाला सा...सुहास, कोण कुणासाठी थांबत नाही. त्यानी पराभवाला सामोरं जावं हे उत्तम.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-13328746450657463492009-10-26T09:28:34.001+05:302009-10-26T09:28:34.001+05:30प्रविण, उद्धवना माझं काय चुकलय? हाच प्रश्न पडला अस...प्रविण, उद्धवना माझं काय चुकलय? हाच प्रश्न पडला असावा.नोकरी बदलतात तसा नेतृत्वात बदल झाला की असं व्हायचच.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-25089324769741511122009-10-26T09:14:45.470+05:302009-10-26T09:14:45.470+05:30लेखाशी पुर्णपणे सहमत.....उद्धव ठाकरेंनी केवळ एकदाच...लेखाशी पुर्णपणे सहमत.....उद्धव ठाकरेंनी केवळ एकदाच त्या भय्यांच्या ट्रेननी दादर ते नासिक प्रवास करावा....त्यांच्या अरेरावीचे अनेक नमूने पहायला मिळतील....ती ट्रेन त्यांची असते, मग ही जागा आमची आहे हा मुद्दा कसा होत नाही......हाताबाहेर परिस्थिती जाण्यापुर्वी त्यांनी पराभव खिलाडूवृतीने स्विकारावा आणि आत्मपरिक्षण करावे....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-39954403663851163862009-10-26T09:13:58.772+05:302009-10-26T09:13:58.772+05:30लेखाशी पुर्णपणे सहमत.....उद्धव ठाकरेंनी केवळ एकदाच...लेखाशी पुर्णपणे सहमत.....उद्धव ठाकरेंनी केवळ एकदाच त्या भय्यांच्या ट्रेननी दादर ते नासिक प्रवास करावा....त्यांच्या अरेरावीचे अनेक नमूने पहायला मिळतील....ती ट्रेन त्यांची असते, मग ही जागा आमची आहे हा मुद्दा कसा होत नाही......हाताबाहेर परिस्थिती जाण्यापुर्वी त्यांनी पराभव खिलाडूवृतीने स्विकारावा आणि आत्मपरिक्षण करावे....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-85224248826938349532009-10-25T23:24:51.538+05:302009-10-25T23:24:51.538+05:30उद्धव यांनी पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारलेला दिसत...उद्धव यांनी पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारलेला दिसत नाहीय. कमीत कमी मिडिया समोर येऊन गळपटलेल्या शिवसैनिकांना धीराचे बोल तरी बोलायला हवे होते. जर का नेतृत्वच असे गळपटले तर सैनिक नक्कीच सरबरीत होऊन जातील. <br /><br />राज यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. पाहूया काय करतात ते.Pravinhttp://marathi-boli.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-90227956596168696962009-10-25T21:56:09.877+05:302009-10-25T21:56:09.877+05:30आज तीन दिवस झाले निकाल लागुन पण शिवसेना प्रतिक्रिय...आज तीन दिवस झाले निकाल लागुन पण शिवसेना प्रतिक्रिया न देता गप्प आहे, काय करवा शिवसैनीकानी? मराठी जनतेने? शिवसेना..आता तरी बोला राव...आता तरीSuhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-549355656199738112009-10-25T21:16:39.028+05:302009-10-25T21:16:39.028+05:30महेंद्रजी, उद्धव ठाकरेंनी निदान मिडीया समोर तरी या...महेंद्रजी, उद्धव ठाकरेंनी निदान मिडीया समोर तरी यायल नको काय? गेले कुठे ?Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-36155217881250003962009-10-25T21:14:08.998+05:302009-10-25T21:14:08.998+05:30सहमत आहे. अहो जर उध्दव ला कांही करायचं असेल तर हिच...सहमत आहे. अहो जर उध्दव ला कांही करायचं असेल तर हिच वेळ आहे. एकदा वेळ की मग फक्त ट्रेड युनियन्स घेउन बसावं लागेलMahendrahttp://kayvatelte.co.ccnoreply@blogger.com