22 January, 2019

पुन्हा मोदीच का?





येत्या लोकसभा निवडणूकांमध्ये पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याची अनेक कारणं आणि सकारात्मक बाजू आजपासून मांडाण्याचा प्रयत्न करणार आहे. अच्छे दिन आनेवाले है। म्हणत सत्तेवर आलेल्या या सरकारने तसा प्रामाणिक प्रयत्न केला आहे का? मोदी सरकारच्या अनेक योजना केवळ एका वर्गासाठीच आहेत का? केवळ एकगठ्ठा मतं मिळावीत म्हणून निर्णय न घेता सर्व समावेशक असा राजकारभार या सरकारने केला आहे का? याचा धांडोळा या लिखाणात घेण्यात येईल. जे झालं ते समोर आणण्याचा प्रयत्न आहे. 


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates