जे चिमण्यांचं तेच माणसांचंही, मुंबईसारख्या शहरात नवा संसार थाटायला गेलं की जागेचा गहन प्रश्न उभा राहातो. चाळ, वन-रुम-किचन, वन-बि-एच-के या गोष्टी नव्याने होताना दिसत नाहीत आणि जुन्या झापाट्याने पाडल्या जात आहेत. या सगळ्यामुळे कमी उत्पन्न गटातील नव्याने संसार थाटणारी मंडळी हद्दपारच होत आहेत. नव्या संसाराची गोड स्वप्न पाहायची तर स्वस्थ झोप लागेल असा आशियाना तरी मिळाला पाहिजे ना?
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
श्री. प्रभू ,
ReplyDelete' चिमण्या ' या विषयावरील आपला लेख आवडला.
त्या दुर्मिळ होत असल्याने अलिबागला माझ्या मुलाच्या घराबाहेरील झाडावर बसलेल्या
एका चिमणीचे गेल्या महिन्यातच मी केलेले चित्रीकरण सोबत पाठवीत आहे.
- श्री. वि. आगाशे