सकाळी भालुकपाँग सोडलं तेव्हा अजून सहा वाजायचे होते. आज आम्हाला तवांग गाठायचं होतं. भालुकपाँग हे असम राज्यातलं शेवटचं गाव. जीप मध्ये बसल्या-बसल्या दूसर्या मिनीटाला अरूणाचल प्रदेश हे राज्य सुरू झालं. मग तवांग येईपर्यंतचे निसर्गाचे विभ्रम केवळ पहात राहण्यासारखे.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
No comments:
Post a Comment