दिनकर गांगल हे व्यक्तीमत्व गेली पस्तीस वर्ष मराठी मनाला प्रबोधनाच्या वाटेवर साथ करत आहे.गंथालीने अनेक लेखक कवी महाराष्ट्राला माहित करून दिले. अनेकाना लिहायला उद्यूक्त केलं. ग्रंथाली पस्तीस वर्षाची झाली आणि गांगल सत्तर. गांगल ग्रंथालीच्या विश्वस्त पदावरून निवृत्त झाले. असं असलं तरी त्यांचा उत्साहं तसूभरही कमी झालेला नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे www.thinkmaharashtra.in हे संकेत स्थळं. पुस्तक रुपाने आता पर्यंत बंदीस्त असलेला खजीना आता जगभरातील मराठी वाचकाना हळूहळू खुला होत जाईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्राचे e-पर्व ही लोकसत्ता मधली बातमीच वाचा.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
No comments:
Post a Comment