माझं स्वैर लेखन
18 March, 2010
जन जोडो गंगा अभियानाची यशश्वी सांगता
16 March, 2010
डॉ. किबे
15 March, 2010
रंग कोणते खरे?
गुढी उभारा उत्साहाने
14 March, 2010
गर्दीतले देवदूत
09 March, 2010
स्त्री शक्ती
05 March, 2010
थिंक महाराष्ट्र
जीएनएफ ची ‘जन जोडो गंगा यात्रा’
02 March, 2010
मराठी ग्लोबल होतेय...!
दिनकर गांगल हे व्यक्तीमत्व गेली पस्तीस वर्ष मराठी मनाला प्रबोधनाच्या वाटेवर साथ करत आहे.गंथालीने अनेक लेखक कवी महाराष्ट्राला माहित करून दिले. अनेकाना लिहायला उद्यूक्त केलं. ग्रंथाली पस्तीस वर्षाची झाली आणि गांगल सत्तर. गांगल ग्रंथालीच्या विश्वस्त पदावरून निवृत्त झाले. असं असलं तरी त्यांचा उत्साहं तसूभरही कमी झालेला नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे www.thinkmaharashtra.in हे संकेत स्थळं. पुस्तक रुपाने आता पर्यंत बंदीस्त असलेला खजीना आता जगभरातील मराठी वाचकाना हळूहळू खुला होत जाईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्राचे e-पर्व ही लोकसत्ता मधली बातमीच वाचा.
01 March, 2010
हॅवलॉकची होळी
आज धुळवड, मुंबईत आलो तेव्हा रंगाची उधळण जरा कमी कमी होत होती पण माझ्या मनात कालच्या हॅवलॉकच्या होळीची आठवण अजून ताजी आहे. हॅवलॉक हे बेट अंदमान निकोबार बेट समुहांपैकी एक. पोर्टब्लेअर पासून दूर अंतरावर असलेलं एक अप्रतिम बेट. भारताच्या मुख्य भुमी पासून दूर. तिथे एक दिवस आधीच होळी साजरी केली जाते. त्या मुळे काल तिथे रंग उधळले जात होते. देशी विदेशी नागरीक रंगात कसे न्हावून गेले होते बघा.
वाचकसंख्या
About Me
Join this site
अनुक्रमणिका
Popular Posts
-
थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता, तो म्हणजे बॅरिस्टर सावर...
-
निवडा नवा मार्ग यश आहे पुढं तोडा सारी बंधनं जोरात दौडूदे घोडं बघा नवी स्वप्नं लोक म्हणूदे वेडं त्यांच्यापासून थोडंच आहे अडणार आपलं...
-
असे पाहतो जीवन त्याचे फिरत्या चाकावरी किती पहा हे देश पाहिले धडकी भरते उरी जरा विसावा नसतो त्याला उडतो तो अंबरी आत्माची ही भ्रमणगाथा देशो...
-
मंगेश पाडगावकरांनी माझ्या पिढीला गाणं गायला लावलं. त्यानी गद्य माणसालाही पद्य म्हणायला लावलं. कोकणातल्या माझ्या गावात डोगरावर हुंदडताना...
-
रथाचं चाक आकार घेताना ७५ दिवस चालणारा बस्तर दसरा बस्तरचा दसरा महोत्सव हा जगातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की या अन...
-
कायदे कितीही कडक असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे त्याचा कसा वापर करतात यावरच त्यांची परिणामकारकता अवलंबून असते. जिल्हाधिकारी हा तर जिल्ह्य...
-
मी मलाच हरवून बसलो या निखळ निर्झरापाशी सय येते आणि भिडते स्मरणात किती या राशी संगीत सरींच्यामधले मज कानी पडते आहे कोसळती...
-
हाच असे दीप हाच ध्रुवतारा पाहते मी त्याला बसून माहेरा वाङनिश्चयाचा दिन उगवला गंध धुंद आणे मनीचा फुलोरा किती आठवणी गोळा सभोवती उगाच मनात दा...
-
काहीवेळा खुप बोलण्या पेक्षा एखादी कृतीच बरच काही सांगून जाते. समर्थानी म्हटलच आहे ‘ क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे ’ . समाजकारण, राजकारण आणि ...
-
गढ धानोरा हे गाव छत्तीसग ढ च्या कोंडागाव जिल्ह्यात आहे. गावाच्या प्राचीनतेचे पहिले वर्णन १९०९ मध्ये प्रकाशित झालेल्या ब्रिटिश काळातील गॅझे...
Blog Archive
Labels
Search This Blog
My Blog List
-
अभिप्राय - १ - “आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार, आत्म...9 months ago
-
Finance Fair – 2019 - *Lokmanya Seva Sangh, Parle* *P.V.Bhagwat Investment Guidance Cell* *Presents* Finance Fair – 2019 *12 & 13th January, 2019 13TH* *Enrollment* Registra...7 years ago