03 February, 2019

बनावट लाभार्थी रोखले






या आधी सरकारी योजनांचा फायदा गरजुंना मिळण्याऐवजी बनावट लाभार्थी दाखऊन पैसे हडप केले जात होते. गेल्या चार-साडेचार वर्षात आधार नंबर असलेल्या बॅन्क खात्यात पैसे जमा होत आहेत. सरकारच्या या प्रयत्नात देशाचे नव्वद हजार करोड रुपये वाचले असून एवढ्या रकमेची चोरी होत होती.

लाभार्थी आधारशी जोडले गेल्याने बनावट नावे उजेडात येऊ शकली.  

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates