गेले जवळ जवळ ४८ तास घरचं नेट चालत नव्हतं. महत्वाची कामं अडकली. ऑफिसमध्ये ही कामं करणं शक्य नव्हतं. काही लिहायचं आहे तर नेटवरचे संदर्भ वापरता येत नव्हते. आत्ता कुठे नेट चालू झालं आणि जिव खरचं भांड्यात पडला, येवढे तास तो लोंबकळत होता. तीन दिवसाचा त्रिमितीचा महोत्सव झाला त्यावर लिहायचं होतं. कौशल इनामदार, अनिल कोठावळे भेटले, ‘दशावतार लोककला कोकणची’ हा लघुउपट बघितला, पुलंची नाटकं रसिकांना अर्पण करण्यात आली असे अनेक विषय डोक्यात होते पण नेट भेटत नव्हतं. आता सुरू झालं एकदाच उद्यापासून लिहिन म्हणतो.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 months ago
No comments:
Post a Comment